एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार | #DigitalMaharashtra
एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार | #DigitalMaharashtra
Continue Readingएकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार | #DigitalMaharashtra
Continue Reading२६ नोव्हेंबर – संविधान सन्मान दिन संविधानातून झाली… लोकशाहीची मुहूर्तमेढ भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं,पण ते प्राप्त करण्यामागे अनेकांचे बलिदान-त्याग अन् अविश्रांत परिश्रम होतं.युगपुरुष महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला,तर क्रांतीवीर भगतसिंग,नेताजी सुभाषचंद्र बोस,वीर सावरकरसारख्या शूरवीरांनी जहाल विचारांची कास धरून इंग्रजांशी सामना केला.अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं अन् ब्रिटिश राजवट […]
Continue Readingपंतप्रधान 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर पंतप्रधान 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी करणार ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाची पंतप्रधान करणार पायाभरणी नवी मुंबई इथल्या गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलची आणि कल्याण यार्ड रिमॉडेलिंगसाठी पंतप्रधान करणार पायाभरणी लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन […]
Continue Readingनवी मुंबई, दि. 01:-विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली […]
Continue Readingमुंबईतील वाढत्या रोहिंग्या आणि बांग्लादेशी लोकांच्या अनधिकृत वास्तव्यामुळे फक्त पोलिसांची नाही, तर आपल्या समाजाची देखील डोकेदुखी वाढली आहे. वाढती गुन्हेगारी, आमलीपदार्थांचा व्यापार इतकच नाही तर त्यांनी या वेळी मतदान देखील केले. माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे कि, त्यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीची पुन्हा तपासणी करावी आणि त्यामधील रोहिंग्या किंवा बांग्लादेशी नागरिकांची नावे काढून टाकावी. ATS अतिशय […]
Continue Readingठाणे कांदळवन आणि पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील कांदळवनांवर कोणत्याही स्वरुपाच्या डेब्रिजची भरणी होणार नाही, यासाठी सहाय्यक आयुक्त यांनी दक्षता घ्यावी. तसेच, ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर तातडीने रात्रंदिवस गस्ती पथक तैनात करण्यात यावे. डेब्रिज घेऊन येणाऱ्या डम्परमधून ठाणे महापालिका क्षेत्राबाहेर अधिकृत डम्पिंगचा परवाना असेल तरच त्यांना […]
Continue Readingमुंबई : मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस असल्याचे सांगत माटुंगा येथील महेश्वरी उद्याननजीक असलेल्या कॅफे म्हैसूर या हॉटेल व्यावसायिकाला सायन येथील त्याच्या राहत्या घरी जाऊन सहा जणांनी २५ लाखांना गंडा घातला आहे. नरेश नायक या व्यावसायिकाच्या घरी ६ आरोपींनी जाऊन निवडणूकीसाठीचा काळापैसा घरी ठेवल्याचा आरोप केला आणि मांडवली करण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. या प्रकरणी व्यावसयिकाने दिलेल्या […]
Continue Readingकार्यकुशल विकासाभिमुख युवा नेतृत्व संजीव गणेश नाईक यांचा 15 एप्रिल 2024 रोजीचा वाढदिवस केवळ सेवाभावी आणि विधायक उपक्रमांच्या माध्यमातूनच साजरा करावा, त्याला उत्सवी स्वरूप देऊ नये, असे आवाहन संजीव गणेश नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. संजीव गणेश नाईक हे विकासाची दूरदृष्टी असलेले आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. […]
Continue Readingठाणे ः ठाणे जिल्हा बार असोसिएशनची (वकील संघटना) सन 2024-2026 साठी निवडणूक 6 एप्रिल 2024 रोजी पार पडली. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यावेळी अॅड. प्रशांत गणपत कदम (आप्पा) यांना 859 मते मिळाली तर त्यांचे विरोधक अॅड. संजय अनंत म्हात्रे यांना 497 मते मिळाली. कदम यांना 362 मतांनी दणदणीत विजय संपादन केला. तर […]
Continue Readingमुंबई:-राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबातील माता-भगीनींच्या सन्मानासाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे. या साड्या बाबत काही तक्रारी असतील तर खालील वेबसाईटवर आणि दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावाअसे आवाहन वस्त्रोद्योग विभागाने केले आहे.या अभिनव योजनेमुळे राज्यातील २४ लाख ८० हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगीनींना साड्यांचा लाभ मिळाला […]
Continue Reading